व्हायरल अलर्ट मेसेज मुळे भीतीचे वातावरण काय आहे सत्य बघा येथे
नमस्कार मित्रांनो, आपण बघितले असेल बऱ्याच जणांच्या मोबाईलवर अलर्ट मेसेज येत आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सगळीकडे चर्चा चालू आहे. हा मेसेज नेमका कशाचा? तर आपण जाणून घेऊया या व्हायरल मेसेज मागील सत्य. हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक चाचणी इशारा असल्याचा व्हायरल मेसेज बऱ्याच लोकांच्या मोबाईलवर येत आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील मोबाईल … Read more